ऑन सैफ अली खान
- या गोष्टीला किती स्थान द्यावे हा वेगळा मुद्दा आहे
- महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे
- सगळ्यांनी आनंदित राहावे असा महाराष्ट्र आहे
- महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाला आहे, मुंबई सुरक्षित नाही, गावातील सरपंच सुरक्षित नाहीत
- दिल्लीत आणि देशात महाराष्ट्रात जंगलराजची चर्चा आहे
- भाजपने सत्तेसाठी दहशत निर्माण केली आहे
- आता बेईमानीने निवडणून आलात पण नेहमी हे चालणार नाही
- या सरकारमध्ये 65 टक्के दागी मंत्री आहेत, यावरून राज्यात काय चित्र बनत असेल हे लक्षात येते
मेळघाट अत्याचार
- महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, पोलिसांची भिती राहिलेली नाही
- परिस्थिती हाताबाहेर गेली आहे
- पोलीस पोस्टिंगमध्ये पैसे घेतले जातात
- कुठलीही भीती राहिली नाही म्हणून अशा घटना घडतात
ऑन संतोष देशमुख हत्या प्रकरण
- संतोष देशमुख हे एका गावाचे सरपंच होते
- परभणी मध्ये मृत्यू झाला
- या गोष्टींना जाती पातीवर नेवू नये
- या सरकारने मराठा-ओबीसी वाद निर्माण केला आहे
- मूळ मुद्दे बाजूला राहिले आहेत, शेतकऱ्यांचे मुद्दे बाजूला झाले, शेतकरी कोण्या एका जातीचा नसतो
- महागाई, बेरोजगारी मुद्दे आहेत या मूळ प्रश्नावर विचार करायला पाहिजे
ऑन एनसीपी अधिवेशन
- तो त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे
ऑन लाडकी बहीण योजना
- मत घेताना सरकारला त्रुटी माहिती नव्हत्या का?
- सरकारने मतं घेण्यासाठी सर्वांना लाडकी बहीणचे फायदे देऊ असं सांगितलं होतं
- आता पडताळणी करण्याची गरज का पडली?
- आता हिटलर शाही करत असतील तर ही जनतेच्या पैशांची लूट आहे
ऑन जलजीवन मिशन
- पीएम मनमोहन सिंग यांच्या पासून ही योजना सुरू केली होती, ही मोदींची योजना नव्हती
- हा भ्रष्टाचार कोण करत आहे, मोदिंचे सरकार करत आहे की राज्यातील फडणवीस सरकार करत आहे ?
- गावात पाण्याचा सोर्स नाही, पाणी नाही फक्त कंत्राटदारांकडून पैसे खाण्याचं काम सरकार करत आहे
- अजूनही अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी नाही
- पाईप लाईनच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे
ऑन सुधीर मुनगंटीवार
- भाजपचेच अनेक नेते भाजप सरकार विरोधात बोलताना पाहायला मिळत आहेत
- लोड शेडिंगचा विषय आम्ही सभागृहात उचलला होता
- चंद्रपुरात प्रदूषण आहे, लोकांचा जीव धोक्यात आहे यात सरकारने लक्ष घालावे
ऑन दावोस दौरा
- एकनाथ शिंदे देखील गेले, हीच नक्कल फडणवीसांनी करू नये
- आपले राज्य उद्योगामध्ये 11 व्या नंबरवर गेले आहे
- दावोसला जाऊन पैशांची उधळपट्टी करू नये
- राज्यात गुंतवणूक आली पाहिजे
ऑन सुरजागढ
- बीडचे उदाहरण रेती माफियांपासून सुरू झाले
- महाराष्ट्रात रेतीचा प्रश्न आहे
- रेतीची डेपो पद्धत फेल झाली आहे
- रेतीचा महसूल सरकारला मिळतो
- ओवरलोडचा प्रश्न आहे
- गाडचिरोलीत सुरजागढमध्ये मोठ्या प्रमाणात माफिया निर्मिती होत आहे
- माध्यमांनी तिथे जावे, तेथील लोकांचे जनजीवन प्रभावीत झाले आहे
ऑन भाजप आरएसएस वर्ग
- आम्हाला आक्षेप नाही
- अलीकडेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे म्हणून ते प्रशिक्षण देत असतील
– नाना पटोले, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष