तीन बळी घेणाऱ्या वाघिणीची दहशत; नवनीत राणांची मोठी मागणी !
अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात तीन नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघिणीची दहशत निर्माण झाली आहे. वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नवनीत राणा यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. मागील वीस दिवसांत या…
