डोंबिवलीकरांचा खड्ड्यांविरोधात एल्गार; ४८ तासांचा अल्टिमेटम!
डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचा वाडा परिसरातील रस्त्यांची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. संतप्त शेकडो नागरिकांनी H प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला असून, ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.…
