“नागरिकांनी साजरी करावी ‘पर्यावरणपूरक’ आणि शांततामय होळी”; ठाणेदार किशोर शेळके यांचे आवाहन!
मंगरुळपीर प्रतिनिधी | दि. ०२ मार्च २०२६ वाशिम: मंगरुळपीर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी होळी आणि रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करताना पर्यावरणाचे भान राखावे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन मंगरुळपीरचे ठाणेदार…
