आधुनिकतेच्या काळात शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांचीच वाट बिकट
‘वाहने सुसाट,महामार्गांचा झगमगाट अन् बैलगाड्यांची वाट चिखलात’ पाणंद रस्त्यांना मुख्य प्रवाहात आणा,शेतकऱ्यांची मागणी फुलचंद भगतमंगरुळपीर:-आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात भारताने सर्वच बाबतीत प्रगती केली आहे.महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग,अटल सेतूसारखी करोडो रुपयांचे…