उल्हासनगर महिला बालसुधारगृहातून 6 मुलींचे पलायन; दोन मुलींना शोधण्यात यश, चार मुली अजूनही बेपत्ता..!
उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगर येथील ठाणे जिल्हा महिला बालविकास विभाग संचलित महिला बालसुधारगृहातून सहा मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना २७ ऑगस्ट रोजी घडली होती. यातील दोन मुलींना शोधण्यात यश आले…