डिजिटल मीडियाच्या योगदानानेच ‘विकसित भारत’चे स्वप्न होईल पूर्ण; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास
PANAJI | देशाला ‘विकसित भारत’ बनवण्याचे स्वप्न केवळ सरकारी योजनांनी नव्हे, तर सत्याची साथ देणाऱ्या डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथे…
