विद्यार्थ्यांना खाऊ वाटत दिनेश पाटील यांचा वाढदिवस साजरा !

GADCHIROLI | यावल तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद पीएम श्री मराठी शाळेत व्यवस्थापन समिती सदस्य दिनेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. त्यांच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना…

उमरग्यातील धोंडाबाई सगर यांचे दुःखद निधन

DHARASHIV | उमरगा नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि स्वातंत्र्य सेनानी कै. गणपतराव सगर यांच्या पत्नी तथा शासकीय कंत्राटदार राजू सगर यांच्या आई धोंडाबाई गणपतराव सगर यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.…

विद्यापीठाचा दैनिक वेतनिक पुरस्कार अविनाश पाटील यांना !

Thumbnail Title :अविनाश पाटील यांचा मोठा सन्मान! JALGAON | यावल तालुक्यातील उंटावद येथील रहिवासी अविनाश चंद्रकांत पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावमार्फत दैनिक वेतनिक पुरस्कार २०२५ प्रदान…

किनगाव सोसायटीच्या व्हा. चेअरमनपदी जसूबाई तडवी !

JALGAON | यावल तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., किनगावच्या व्हा. चेअरमनपदी जसूबाई सिकंदर तडवी यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे…

यावलमध्ये जागतिक फोटोग्राफी दिन उत्साहात नवी कार्यकारिणी जाहीर!

JALGAON | यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त विविध उपक्रमांनी युक्त कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. आधुनिक फोटोग्राफी आणि फोटो एडिटिंगच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधींबाबत फोटोग्राफरना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात…

साप मारू नका भालोद महाविद्यालयात सर्पसंवर्धनाचा संदेश !

JALGAON | भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने सर्प संवर्धन व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि सर्प संवर्धनाचे महत्त्व पटवून…

अकोटमध्ये गोवंश कत्तलीवर छापा; ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त !

AKOLA |अकोट शहरातील कुरेशीपुरा परिसरात गोवंशाची कत्तल करून विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ६० किलो गोवंश मांस, दोन जिवंत बैल आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा…

पाऊस गायब, महागाई वाढली! शेतकरी संकटात !

AHILYANAGAR | कर्जत-जामखेड तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक तिहेरी संकटाचा सामना करत आहेत. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिके धोक्यात…

६६ हजार शेतकऱ्यांना ६२७ कोटींची कर्जमाफी; मोठी अपडेट !

AHILYANAGAR | अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या ६६ हजार १४७ शेतकऱ्यांसाठी ६२७ कोटी ४७ लाख रुपयांची कर्जमाफी योजना वेगाने मार्गी लागत आहे. शासनाकडून ही रक्कम जिल्हा बँकेकडे जमा झाली असून, आधार प्रमाणीकरणात…

यावलमध्ये महिलांसाठी विशेष सर्वेक्षण; ३० ऑगस्टपूर्वी नोंदणीचे आवाहन!

महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांच्या अडचणी व गरजा प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने यावल नगरपरिषदेच्या वतीने पात्र महिलांचे विशेष सर्वेक्षण व नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. लोकनियुक्त…