गिरडगावात एसटी थांबणार का? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न!
यावल तालुक्यातील गिरडगाव येथे एसटी बस नियमितपणे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गिरडगाव येथे एसटी बस थांबविण्याची मागणी…
रावेर-यावलमध्ये लंपीचा वाढता प्रादुर्भाव लसीकरणाचा आदेश !
JALGAON | रावेर आणि यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये पशुधनावर लंपी स्किन डिसिजचा वाढता प्रादुर्भाव आढळून येत असल्याने पशुपालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जिल्हा पशुसंवर्धन…
48 ग्रामपंचायतींचे प्रशासक गेले आता कारभार कोणाकडे ?
JALGAON | यावल तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली आहे. त्यामुळे आता या ग्रामपंचायतींचा कारभार नेमका कोणाकडे जाणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.यावल…
यावलमध्ये कचरा संकलन ठप्प नागरिक दुर्गंधीने त्रस्त !
JALGAON | यावल शहरात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सुरू असलेले घराघरातील कचरा संकलन गेल्या ८ ते १० दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक…
बावीच्या मुख्याध्यापकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार !
AHILYANAGAR | जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बावी येथील मुख्याध्यापक अमोल पंढरीनाथ पवार यांची अहिल्यानगर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या कार्याचा तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.जिल्हा…
डिंबे-माणिकडोह बोगद्याला मंजुरी; दक्षिण नगरला दिलासा!
कुकडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या डिंबे–माणिकडोह बोगद्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे अहिल्यानगरसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी…
धर्मवीर गडासाठी ५ कोटी मंजूर; स्मारकाचा मार्ग मोकळा!
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तसेच गडाच्या जतन व दुरुस्तीच्या कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि…
फलटण रुग्णालयात पुन्हा डॉक्टरचा मृत्यू; व्यवस्थेवर प्रश्न!
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानंतर डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांनी मुंबईत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वारंवार तक्रारी…
भुईकोट किल्ल्याचा कायापालट होणार; विकासाचा मार्ग मोकळा!
अहिल्यानगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा रखडलेला मार्ग आता मोकळा झाला आहे. किल्ला विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभागामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला असून, यामुळे संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने प्रस्तावित…
युवकांचे टाकीवर आंदोलन!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडच्या हदगाव तालुक्यातील निवघा येथे दोन युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची…
