बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार; बुलढाण्यात सर्व बँका बंद !

आठवड्यात पाच दिवसांचे बँकिंग लागू करावे, PLI मधील भेदभाव थांबवावा आणि नवीन नोकरभरती राबवावी, अशा विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने आज देशभरात एकदिवसीय बँक संप पुकारण्यात आला…

गर्दीत चैन स्नॅचिंग; 2.40 लाखांचा मुद्देमाल जप्त !

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे गर्दीचा फायदा घेत सोन्याची चैन आणि पेंडल चोरी करणाऱ्या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेत २ लाख ४० हजार…

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनबंदी !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. खारघर ते सावंतवाडी मार्गावर १६ टन…

यावल तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज !

यावल तालुक्यातील मुदत संपलेल्या ४६ ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. प्रशासकीय अडचणी आणि…

गणेशोत्सवात विद्यानंद बापट यांना पुण्यातून हद्दपार करा; हिंदू सेवा संघाची मागणी!

हिंदू देवी-देवतांचा आणि गणेशोत्सवाचा अवमान केल्याचा आरोप करत हिंदू सेवा संघाने विद्यानंद बापट यांच्यावर गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात प्रवेशबंदी करण्याची मागणी केली आहे. हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष रोहित मारणे यांनी…

बस बंद होताच विद्यार्थ्यांचा रास्ता रोको; बस सुरू होईपर्यंत आंदोलनाचा इशारा!

शिंदखेडा एसटी महामंडळाच्या कारभाराचा फटका आता थेट शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथून सुमारे ६० ते ७० विद्यार्थी शिक्षणासाठी शिंदखेडा शहरात ये-जा करतात. मात्र, शिंदखेडा आगारातून सकाळी सात…

लग्नासाठी मुलगी मिळेना; 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे अनोखे आंदोलन!

“कुणी लग्नासाठी मुलगी देता का मुलगी?” असा उद्विग्न सवाल करत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील 28 वर्षीय तरुणाने थेट जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेटसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले…

भुईकोटच्या विकासाचं श्रेय कुणाचं कागदपत्रेच सांगणार सत्य !

AHILYANGAR | ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि भारतीय लष्कर प्रशासनामध्ये सामंजस्य करार झाल्याचे स्वागत आहे. या करारामुळे किल्ल्याच्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला असून, अहिल्यानगरच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि…

नायगावात बैलपोळ्याचा उत्साह बैलराजाप्रती कृतज्ञता व्यक्त !

यावल तालुक्यातील नायगाव येथे शेतकऱ्याच्या संसाराचा भार आपल्या खांद्यावर घेऊन ऊन-पाऊस, चिखलाची पर्वा न करता वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र सण म्हणजे बैलपोळा. ज्यांच्या घामाने शेतात पीक…

अतिक्रमण कारवाईवर छायाताई पाटलांचा विरोधकांना टोला!

यावल नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी नोटिसांवरून सुरू असलेल्या वादावर लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अतिक्रमण कारवाई पूर्णपणे नियमानुसार असून, विरोधकांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच राजकारण करावे, असा टोला…