गोंदियात पावसाचा कहर; आजारांचा धोका वाढला!

गोंदिया जिल्ह्यात मागील पाच-सहा दिवसांपासून रिपरिप पाऊस सुरू असून, जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आहे. उलटी, हगवण आणि टायफॉईडसारख्या आजारांचे रुग्ण वाढत असून, ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पावसामुळे…

वादळसदृश्य परिस्थिती; मच्छीमार बोटी किनाऱ्यावर!

कोकणच्या समुद्रात पुन्हा एकदा वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारीला ब्रेक लागला आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर १५ ऑगस्टपासून समुद्रात उतरलेल्या मच्छीमार बोटी सुरक्षेसाठी किनाऱ्यावर परतल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरासह जयगड,…

नर्सिंग कॉलेजमध्ये अग्निशमन मॉक ड्रिल; विद्यार्थ्यांना प्रशिक्षण !

अहिल्यानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन आपत्ती प्रात्यक्षिक सराव, अर्थात Fire Disaster Mock Drill, आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे…

शिक्षणातून व्यक्ती, व्यक्तीतून समाज घडतो!

जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा प्रेरणादायी वातावरणात पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ पुरस्कार देण्याचा कार्यक्रम नसून, नव्या पिढीच्या मनात शिक्षणाची आवड, स्पर्धेची प्रेरणा आणि समाजाबद्दलची…

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पेन्शनची पुनर्रचना !

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन पुनर्रचनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शेवटच्या वर्षाची वार्षिक वेतनवाढ अंतिम वेतनात समाविष्ट करून पेन्शनची पुनर्रचना करण्याचे आदेश देत, राज्य सरकारला ९० दिवसांत…

ज्या पँथरच्या डरकाळीने संसद हादरली, तो आवाज हरवला?

महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील धगधगते पान म्हणजे दलित पॅंथर! अन्यायाविरुद्ध उगारलेली मूठ आणि बाबासाहेबांनी दिलेल्या स्वाभिमानाची निर्भीड डरकाळी म्हणून या चळवळीने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेला हादरा दिला. १९७२ मध्ये नामदेव…

यवतमाळमध्ये डेंग्यूचे १० रुग्ण; ७८७३ रक्तनमुने तपासले !

यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत ७ हजार ८७३ रक्तनमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी १० रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व रुग्णांवर तातडीने…

इगतपुरीत तलावाशेजारी डम्पिंग; पिण्याच्या पाण्याला धोका?

इगतपुरी नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावापासून अवघ्या २० मीटर अंतरावर डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कचऱ्यातील घाण पाणी तलावात…

शेडगेवाडीत भरदिवसा बिबट्याचा थरार! नागरिकांमध्ये भीती!

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे भरदिवसा बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. बाजारपेठेतील शरद पाटील यांच्या घराजवळील बागेत बिबट्या शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांना…

लोटे एमआयडीसीतील कोकाकोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर !

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे अतिरिक्त एमआयडीसी परिसरात कोकाकोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा प्रकार आज सकाळी निदर्शनास आला. या सांडपाण्यामुळे शेती आणि पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दुर्गंधीयुक्त…