छ. संभाजीनगरमध्ये भाजीत केस सापडल्याने विवाहितेला अमानुष मारहाण; छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या..!

छ. संभाजीनगर प्रतिनिधी | दिनांक: ९ एप्रिल २०२६ छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जेवताना भाजीमध्ये केस सापडला या क्षुल्लक कारणावरून पतीने केलेल्या…

शेत रस्त्यांच्या हक्कासाठी आता न्यायालयीन लढा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिव पाणंद’ मेळाव्याचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांच्या शेत रस्ते, शिवरस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आता न्यायालयीन मार्गाने ठोस तोडगा काढण्यासाठी ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळ’ सरसावली आहे. या प्रश्नांवर शेतकऱ्यांना दिशा देण्यासाठी आणि कायदेशीर…

प्रामाणिकतेचा आदर्श! जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांनी बँकेचे विस हजार रुपये केले परत

“पत्रकारितेत माणुसकी जिवंत” — चुकून मिळालेले २० हजार प्रामाणिकपणे परत छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे प्रामाणिकतेचा एक आदर्श नमुना समोर आला आहे. जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांनी बँक व्यवहारात…

जामखेडचे ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत आणि फायकभाई सय्यद ‘टॉप टेन’ पुरस्काराने सन्मानित

शिर्डी: पत्रकारिता ही केवळ एक व्यवसाय नसून ते समाजसेवेचे व्रत आहे, हे आपल्या लेखणीतून सिद्ध करणाऱ्या जामखेडमधील दोन ज्येष्ठ पत्रकारांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला आहे. दैनिक ‘गावकरी’ समूहाच्या वतीने दिला…

सहकारभारतीच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अजिनाथ हजारे यांची निवड

जामखेड: सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ‘ज्योती क्रांती मल्टिस्टेट’चे चेअरमन आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांची ‘सहकारभारती’च्या अहिल्यानगर (दक्षिण) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोणावळा येथे…

महामानवाच्या मिरवणुकीतून समतेचा संदेश गेला पाहिजे: वाशीममध्ये एपीआय जितेंद्र अडुळे यांचे आवाहन

वाशीम: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, वाशीम शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. स्थानिक शहर पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत सहायक पोलीस…

सरकारचा आदेश असूनही शाळांची अनास्था; समित्या केवळ कागदावरच..!

मंगरूळपीर प्रतिनिधी | दिनांक: ८ एप्रिल २०२६ वाशिम: बालहक्क संरक्षण कायद्यानुसार मुला-मुलींच्या शिक्षणाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने १० मार्च २०२२ रोजी राज्यातील प्रत्येक शाळेत ‘सखी सावित्री…

“डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेतून चळवळींना बळकट केले..” – प्रो. डॉ. विजय पाटील.

जाफराबाद प्रतिनिधी | दिनांक: ८ एप्रिल २०२६ जालना: “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या वेदना आणि विद्रोह जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी एका प्रभावी साधनाची गरज ओळखून पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या लेखणीने…

विसापूरमध्ये गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद; बेलवंडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..!

श्रीगोंदा प्रतिनिधी | दिनांक: ६ एप्रिल २०२६ अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बेलवंडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून देशी बनावटीचा…

शिवना नदीपात्रात तरुणाचा संशयास्पद मृतदेह; अंगावर जखमांच्या खुणा, परिसरात खळबळ!

CH.SAMBHAJINAGAR | सिरसगाव शिवारातील शिवना नदीपात्रात एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अंगावर जखमांच्या खुणा असल्याने हा मृत्यू संशयास्पद मानला जात असून पोलीस…