३६ हजार कंपन्या बंद? उदय सामंत म्हणाले, ‘तपासून सांगतो’!
राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद झाल्याच्या दाव्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात आपल्याकडे सध्या कोणतीही माहिती नसून, एक दिवस द्या, तपासून सांगतो, असे सामंत…
