सततची नापीकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या !
कंधार तालुक्यातील कंधारेवाडी येथे सततची नापिकी, पावसाचा खंड आणि कर्जाच्या विवंचनेतून ४५ वर्षीय शेतकरी दयानंद जनार्धन नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची…
