भविष्याचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना करावा लागतो 2 किलोमीटर चिखलातून प्रवास
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्य घडवण्याकरता दोन किमी चिखलमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो मागील आनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था आहे परंतु याकडे ग्रामपंचायत प्रशासन व…