“शेतकऱ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प”; भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची प्रतिक्रिया..!
उमरखेड प्रतिनिधी | दि. ०६ मार्च २०२६ यवतमाळ: राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा कृषी क्षेत्राला बळकटी देणारा आणि बळीराजाला खऱ्या अर्थाने दिलासा देणारा ठरला…
