उमरखेड तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; गहु आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान
उमरखेड: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलांमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. उमरखेड तालुक्यातही दि. २२ च्या मध्यरात्री आणि आज दुपारी झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.…
