भोसे ग्रामस्थांतर्फे ‘लोकनेत्या’ला साश्रू नयनांनी निरोप; अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली..!

पाथर्डी प्रतिनिधी | दि. १ फेब्रुवारी २०२६ अहिल्यानगर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातातील निधनाने संपूर्ण महाराष्ट्र अद्याप धक्क्यातून सावरलेला नाही. या पार्श्वभूमीवर, पाथर्डी तालुक्यातील भोसे येथे शनिवारी संध्याकाळी…

नळदुर्ग पोलिसांचा कडक दणका! नानीमाँ सरकार उर्समध्ये ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ४ डीजे मालकांवर गुन्हा, यंत्रणाही जप्त

नळदुर्ग: नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरोधात नळदुर्ग पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. नानीमाँ सरकार उर्स निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या…

दशसूत्री कार्यक्रमांतर्गत गंगापूर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य समुपदेशन कार्यशाळा

गंगापूर | प्रतिनिधी अमोल पारखे दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासोबतच शारीरिक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास व्हावा, या उद्देशाने गंगापूर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये आरोग्य समुपदेशन कार्यशाळांचे आयोजन करण्यात…

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी..!

बाळापूर प्रतिनिधी | दि. २८ जानेवारी बाळापूर (अकोला): २६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक उल्लेख न करून पालकमंत्री गिरीश…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन; महाराष्ट्रावर शोककळा..!

बारामती | दि. २८ जानेवारी २०२६ बारामती (पुणे): महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले.…

लग्नास नकार दिल्याने २० वर्षीय तरुणीची टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या; चिखली तालुक्यातील केळवद येथील धक्कादायक घटना

बुलढाणा: लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यानंतर लग्नास नकार दिल्याने एका २० वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चिखली तालुक्यातील केळवद येथे समोर आली आहे.…

बलसूर जिल्हा परिषद गटात ‘महायुती’चा शंखनाद; सविता सुरेश बिराजदार यांच्या प्रचाराचा नीळकंठेश्वर मंदिरातून शुभारंभ..!

उमरगा प्रतिनिधी, दि. २६ जानेवारी धाराशीव: येत्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (महायुती) च्या अधिकृत उमेदवार सौ. सविता सुरेश बिराजदार यांच्या प्रचार मोहिमेचा अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला.…

अकोल्यात मोरणा नदीच्या जलकुंभीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; मनपा प्रशासनाकडे स्वच्छता करण्याची मागणी

अकोला: अकोल्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मोरणा नदीत सध्या जलकुंभीचे साम्राज्य पसरण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या जलकुंभीमुळे नदीकाठच्या परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला…

वर्धा एलसीबीची मोठी कारवाई; नाकेबंदी करून १५० पेट्या देशी दारूसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त..!

वर्धा प्रतिनिधी | दि. २३ जानेवारी वर्धा: वर्धा जिल्ह्यामध्ये अवैध दारू तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी मोहीम उघडली आहे. तुळजापूर हायवेवरून वर्ध्यात येणारा देशी दारूचा मोठा साठा पोलिसांनी नाकेबंदी…

हायवेवरचा थरार संपला! चालत्या कंटेनरमधून टायर लंपास करणारी टोळी जेरबंद..!

धाराशिव प्रतिनिधी | दि: २२ जानेवारी धाराशिव: सोलापूर-धुळे महामार्गावर चालत्या कंटेनरमधून सामानाची लूट करून दहशत माजवणाऱ्या टोळीचा धाराशिव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत धाडसी पद्धतीने सापळा…