महामानवाच्या मिरवणुकीतून समतेचा संदेश गेला पाहिजे: वाशीममध्ये एपीआय जितेंद्र अडुळे यांचे आवाहन
वाशीम: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, वाशीम शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. स्थानिक शहर पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत सहायक पोलीस…
