महाराष्ट्राची भाग्यरेषा कोयना धरण; ४० वर्षांनंतर पाणीसाठा सर्वात कमी, केवळ ९.२१ टीएमसी पाणी शिल्लक
पोफळी चिपळूण | प्रतिनिधी : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने यंदा चिंताजनक पातळी गाठली आहे. तब्बल ४० वर्षांनंतर प्रथमच इतका कमी पाणीसाठा नोंदवला गेला असून धरणात सध्या…
