⭕️ऑन दौरा
-सोलापूर पासून दौऱ्याला सुरुवात केली
-दिवाळीनंतर विधानसभा आहे, असं आज तरी वाटत आहे
-पहिला दौरा सुरू होत आहे.
-२० पासून विदर्भ दौरा आहे
-विदर्भ दौरा आहे बघू काय विघ्न आहे
-मी दौरा आवरता कसा घेतला ,म्हणता माझा दौरा पूर्ण केला आहे
-राज ठाकरे विरूध्द मराठा समाज असा बातम्या लावल्या गेल्या
-पत्रकारांना आवरलं पाहिजे
-बीड मध्ये तीन पत्रकार सापडले आहे. ही कोणती पत्रकारिता आहे

⭕️ऑन मराठा आरक्षण
-२००६ झाली पक्ष स्थापनेपासून भूमिका एकाच आहे
-आरक्षण आर्थिक निकषावर द्यावा
-महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही
-शिक्षण, उद्योग उपलब्ध असताना इतर राज्यातील मुलांना मिळतं
-मात्र आपल्या राज्यातील मुलांना मिळत नाही
-पुरून उरेल एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहे
-बाबासाहेब, फुले,शाहू, यांच्यापासून हे सुरू झाल
-आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना दिलं पाहजे
-मात्र यावरून लोकांची माथी भडकावणं हा कट आहे

⭕️ऑन शरद पवार आणि ठाकरे
-मनोज जरांगे यांच्या पाठीमागून शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे काम करत आहे
-इथे पत्रकारही काम करत आहे
-काहींना एम. आय. डी. सी. जागा मिळाल्या आहे
-धाराशिव मध्ये लोकांना भडकवण्याचे काम पत्रकार करत होते
-त्यातील कोण येणार इथपर्यंत सगळं प्रकरण झाले
-आंदोलन करणारे शरद पवार, उद्धव ठाकरे गटाचे लोक होते
-काल झालं त्यात उद्धव सेनेचा जिल्हा प्रमुख होता
-पवार ठाकरे यांनी समजून घ्यावं
-अमित शहा यांच्या विरोधातील मतदान होत ते
-तुमच्या पोटी प्रेम केलं नाही. संविधान बदलणार हे भाजप नेते म्हणाले त्यामुळे विरोधकांना फायदा झाला

⭕️ऑन जाती द्वेष
-काल एका ठाकरे गटाच्या लोकांनी मनोज जरांगे यांच्या असून लोक काम करत आहेत
-८० वर्षांचा माणूस मणिपूर होईल म्हणत आहे
-यांनी मणिपूर होऊ नये, यासाठी विचार करायला होत होता
-यांना जेवढ्या दंगली घडवायच्या आहेत तेवढ्या घडवणार आहेत
-दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला शरद पवार यांच्या पक्षापासून सुरू झाली
-यांनी माझ्या दौऱ्यात गोंधळ घातला, माझं मोहळ उठलं तर यांना जमणार नाही
-यांच्याकडे प्रस्थापित आहे. माझ्याकडे विस्थापित आहे
-खासदार निवडून आले त्यावर जाऊ नका
-तुमचा फडणवीस यांच्या बद्दल राग असेल, तर त्यांना बोला

⭕️ऑन मोदी
-दहा वर्ष मोदी सत्तेत होते
-ज्या मोदींनी बारामती मध्ये सांगितलं मी पवारांचं बोट धरून राजकारणात आलो असे म्हणाले, त्यांना पवार आरक्षण बद्दल का बोलले नाही
-ठाकरे ५ वर्ष सोबत होते त्यांनी का बोलले नाही.
-तुमचं राजकारण लक लाब माझ्या नादाला लागू नका,माझे मुल काय करतील हे सांगता येणार नाही
-घरी जाऊन पाठ, पोट, गाल बघावं लागेल
-महाराष्ट्राचा चिखल करून दाखवला आहे
-सत्तेत यायचं म्हणून लहान मुलांपर्यंत जात घेऊन गेले
-पवारांनी भूमिका घ्यायला पाहजे जतीच राजकारण नको
-तुम्हीच म्हणता मणिपूर होईल.जातीत द्वेष पसरवायचं एवढं यांच राजकारण राहील
-मराठा दलीत लोकांनी यांच्या नादाला लागू नये
-निवडणुका येतील जातील पण या जखमा बऱ्या होणार नाही

⭕️ऑन बेरोजगारी
-महाराष्ट्रातील रेल्वे भरतीची इतर राज्यात जाहिराती होते
-मोठ्या शहरात किती रिक्षा ९० लाख रिक्षा आहे
-यात सर्वाधिक बाहेर राज्यातील लोक आहे
-हे इतर राज्यातील लोकांना कळत आहे
-मग महाराष्ट्रातील मुलांना कळत नाही. एवढ्या गोष्टी उपलब्ध असताना मुलं बेरोजगार का?
-शैक्षणिक संस्था महाराष्ट्रात आहे. त्या संस्थांचे मालक कोण?
-बहुतांश मराठा समाजातील आहे तरीही मराठा समाजातील मुल शिक्षणापासून वंचित आहे
-यांना कोण विचारणार यांनी हे सगळं राजकारणातून मिळवलं आहे

⭕️ऑन मराठा आरक्षण वक्तव्य
-विरोधकांच्या आधी पत्रकार राज ठाकरे यांचा आरक्षणाला विरोध, या बातम्या कुणी लावल्या?
-यांचं काय चाललं हे उघड झालं
-आंदोलक म्हणून लोक भेटायला आले, म्हणून भेटलो मात्र मला नंतर कळलं ते राजकीय पक्षाचे आहेत
-आर्थिक दृष्ट्या मागास आहे त्याला वर आणणं ही सगळ्यांची ईच्छा आहे
-शरद पवारांना मी मुलाखतीत विचारलं होत

⭕️ऑन ५० टक्के मर्यादा
-खरी गरज कुणाला हे बघितलं पाहिजे
-मर्यादा ओलांडणे ते नंतर आहे

⭕️ऑन भाजप
-भाजप देखील जातीचा वापर करत आहे
-लोकसभेनंतर शरद पवार आणि उध्दव ठाकरे विष पसरवायला तयार आहे
-तीन लोकांची कंपनी ठरली

⭕️ऑन मराठा समाज
-जो गरीब आहे त्याला आरक्षण मिळालं पाहजे.
-मनोज जरांगे यांच्या समोर मी सांगितलं हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे
-माझं सांगणं राजकीय पक्षांना नाही, समाजाला आहे
-साडेतीन महिन्यानंतर कुणी दिसणार नाही

⭕️ऑन राऊत
-शरद पवार यांच्या करवली आहे ते आयुष्यभर दार झिझवणार

⭕️ऑन फडणवीस-शिंदे
-सर्वांनी जातीचा वापर केला
-अजित पवार, शरद पवार सोबत होते
-तेव्हा जेम्स लेन प्रकरण सुरू होते. अजित पवार कधी जातीच राजकारण काढत आहे

⭕️ऑन जरांगे
-गचांडी धरतो म्हटले असेल, तर त्यांना भेटल्यावर बोलेन
-आंदोलक ही त्यांनी पाठवलेली माणसं नव्हती
-शरद पवार ठाकरेंची माणसं होती