वाशीम : जिल्ह्यात पिक विमा कंपनीकडून होणाऱ्या ञासामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून रिलायन्स पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या या संदर्भात जाब विचारला असता स्वाभिमानी चे विदर्भ प्रमुख दामू अण्णा आक्रमक होऊन संबंधित कंपनीच्या कर्मचार्‍यांना चोप दिल्याने एकच खळबळ ऊडाली होती.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *