Category: महाराष्ट्र

मंगरुळपीर येथे सकल जैन समाजाच्या वतीने ‘विश्वशांती नवकार दिन’ साजरा

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील सकल जैन समाज आणी स्वेतांबर मुर्तीपुजक जैन संघाकडुन दि.९ एप्रिल ‘विश्वशांती नवकार दिन’ साजरा करण्यात आला.सकाळी ८ ते ९-३० पर्यत विश्वशांतीसाठी नवकार महामंञांचा जप करण्यात आला.निमित्त जगभरात…

चिखली फाटा-सतीआई बाजार रोडच्या निकृष्ट कामावरून युवासेनेचा संताप; चौकशीची मागणी

फुलचंद भगतवाशिम:-तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये करण्यात आलेल्या चिखली फाटा ते सतीआई बाजार रोडच्या कामावरून गंभीर अनियमितता समोर आल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या संदर्भात युवासेना उपतालुका प्रमुख…

मोटारसायकल चोरटा जेरबंद;मंगरुळपीर पोलिसांची कारवाई

फुलचंद भगतवाशिम:-मंगरूळपिर शहरात मोठया प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सामान्या नागरीकांच्या मोटार सायकल चोरी करून स्वताचे उदरनिर्वाह करणा-या इसमास अटक करून गुन्हयातील चोरी गेलेले मोटार सायकल जप्त करण्यात…

छ. संभाजीनगरमध्ये भाजीत केस सापडल्याने विवाहितेला अमानुष मारहाण; छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या..!

छ. संभाजीनगर प्रतिनिधी | दिनांक: ९ एप्रिल २०२६ छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जेवताना भाजीमध्ये केस सापडला या क्षुल्लक कारणावरून पतीने केलेल्या…

शेत रस्त्यांच्या हक्कासाठी आता न्यायालयीन लढा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिव पाणंद’ मेळाव्याचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांच्या शेत रस्ते, शिवरस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आता न्यायालयीन मार्गाने ठोस तोडगा काढण्यासाठी ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळ’ सरसावली आहे. या प्रश्नांवर शेतकऱ्यांना दिशा देण्यासाठी आणि कायदेशीर…

प्रामाणिकतेचा आदर्श! जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांनी बँकेचे विस हजार रुपये केले परत

“पत्रकारितेत माणुसकी जिवंत” — चुकून मिळालेले २० हजार प्रामाणिकपणे परत छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे प्रामाणिकतेचा एक आदर्श नमुना समोर आला आहे. जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांनी बँक व्यवहारात…

महामानवाच्या मिरवणुकीतून समतेचा संदेश गेला पाहिजे: वाशीममध्ये एपीआय जितेंद्र अडुळे यांचे आवाहन

वाशीम: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, वाशीम शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. स्थानिक शहर पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत सहायक पोलीस…

सरकारचा आदेश असूनही शाळांची अनास्था; समित्या केवळ कागदावरच..!

मंगरूळपीर प्रतिनिधी | दिनांक: ८ एप्रिल २०२६ वाशिम: बालहक्क संरक्षण कायद्यानुसार मुला-मुलींच्या शिक्षणाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने १० मार्च २०२२ रोजी राज्यातील प्रत्येक शाळेत ‘सखी सावित्री…

“डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेतून चळवळींना बळकट केले..” – प्रो. डॉ. विजय पाटील.

जाफराबाद प्रतिनिधी | दिनांक: ८ एप्रिल २०२६ जालना: “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या वेदना आणि विद्रोह जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी एका प्रभावी साधनाची गरज ओळखून पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या लेखणीने…

विसापूरमध्ये गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद; बेलवंडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..!

श्रीगोंदा प्रतिनिधी | दिनांक: ६ एप्रिल २०२६ अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बेलवंडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून देशी बनावटीचा…