तामसी शिवारातील केळी गेली साता समुद्रापार युवा शेतकऱ्याच्या श्रमाला मिळाल फळ…(आत्मा यंत्रणा व कृषी विभागाचा उपक्रम )
हवामानातील बदलांमुळे थंडीमुळे केळीच्या निर्यातीवर परिणाम झाला असला तरी, मध्य-पूर्व देशांकडून मागणी असल्याने निर्यात सुरू आहे, २०२५ मध्ये केळी भारताची सर्वाधिक निर्यात होणारी फळ ठरली आहे,ज्यामध्ये इराक, ओमान,इराण,यूएई यांसारख्या देशांमध्ये…
