Category: महाराष्ट्र

जिल्ह्यात ‘एक व्यक्ती एक झाड’ अभियान

नगर : जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज यासंदर्भात जिल्हयातील सर्व नगरपरिषद, पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. कोरोना संकटात प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची आवश्यकता व मोल अधोरेखीत झाले. ऑक्सिजन पुरवठ्याअभावी देशात…

गर्दी वाढली, पालिकेकडून 6 पथके नियुक्त

नगर : कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे. बाजारपेठेत गर्दी वाढत असून नागरिकांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. यामुळे पोलिसांसह महापालिकेच्या पथकांकडून प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर…

जाफराबाद येथील पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे निलंबित तात्काळ रद्द करा – बळीराम खटके

जालना : विनाकारण आणि राजकीय खेळीतून निष्पाप आणि कर्तव्यदक्ष पोलीसांचे झालेले निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके यांनी जालना पोलीस अधिक्षकांकडे एका निवेदनाद्वारे…

शिवसेनेला 5 वर्षं मुख्यमंत्रिपद देण्याची कॉंग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’ची कमिटमेंट होती का?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका नवा खुलासा केला आहे. त्यांच्या ‘सामना’तल्या ‘रोखठोक’ या सदरात त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद हे पाचही वर्षं शिवसेनेकडेच राहील हे जाहीर करुन नव्या चर्चेला…

मनसे वर्धापन दिन: राज ठाकरे सत्तेत नसूनही लोक त्यांच्याकडे अडचणी घेऊन का जातात?

राज ठाकरेंची ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ सत्तेपासून बरीच लांब आहे. पण ‘कृष्णकुंज’ होणारी गर्दी कमी होत नाही आणि अनेक जण त्यांचाकडे आपले प्रश्न घेऊन जायचं थांबत नाहीत. मुंबईची ओळख असलेले डबेवाले,…