शिक्षण स्पर्धेच्या गर्दीत जिल्हा परिषद शाळा टिकल्या,, आमदार उईके
शिक्षण स्पर्धा च्या गर्दीत जिल्हा परिषद शाळांनी आपला दर्जा टिकून ठेवला आहे, तसेच देश घडविण्यासाठी युवापिढीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे . ही युवापिढी शैक्षणिक कौशल्याने घडली आहे . उत्कृष्टशैक्षणिक अध्ययन अध्यापनाचे…
