वादळसदृश्य परिस्थिती; मच्छीमार बोटी किनाऱ्यावर!
कोकणच्या समुद्रात पुन्हा एकदा वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारीला ब्रेक लागला आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर १५ ऑगस्टपासून समुद्रात उतरलेल्या मच्छीमार बोटी सुरक्षेसाठी किनाऱ्यावर परतल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरासह जयगड,…
