एल निनोचे संकट! राज्यातील धरणांची पाण्याची आवर्तने तात्काळ बंद; प्रधान सचिवांचे कडक आदेश
एल निनोच्या प्रभावामुळे आणि कमी पावसाच्या शक्यतेने राज्यातील सर्व धरणांमधील पाण्याची आवर्तने तात्काळ बंद करण्याचे निर्देश. ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी बेकायदा पाणी उपशावर होणार कडक कारवाई. महसूल, पोलीस…
