👉🏻शेतकर्यांच्या वीजबिल माफीसंदर्भात जीआर निघाला : देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीचा जीआर राज्य सरकारने काढलेला आहे. आगामी वर्षानंतर राज्यात आमचेच सरकार पुन्हा येणार आहे. तेव्हा आम्ही पुन्हा वीजबिल माफ करू, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.…