आत्मचरित्र लेखिका शांताबाई कांबळे यांच्या निधनाने दलित चळवळीचे अत्यंत नुकसान
सोमेश्वरनगर,बारामती येथील युवा लेखक, प्रा.राहूल खरात यांची प्रतिक्रिया पुणे : आत्मचरित्र लेखिका शांताबाई कांबळे यांच्या निधनाने दलित चळवळीचे अत्यंत नुकसान झाले अशी प्रतिक्रिया सोमेश्वरनगर,बारामती येथील युवा लेखक प्रा.राहूल खरात यांनी…
