बोरी गावात रानडूर शेतकर्यावर हल्ला
गडचिरोली : आज दिनांक. 29/07/022 रोजी सायं 5 वाजता अहेरी तालुक्यात बोरी या गावा लागून असलेल्या शेतीत रानडुर शिरून शेतकऱ्यावर खूप गंभीर हल्ला केले असून या हल्ल्यात त्यांचा तिन्ही मुलं…
News
गडचिरोली : आज दिनांक. 29/07/022 रोजी सायं 5 वाजता अहेरी तालुक्यात बोरी या गावा लागून असलेल्या शेतीत रानडुर शिरून शेतकऱ्यावर खूप गंभीर हल्ला केले असून या हल्ल्यात त्यांचा तिन्ही मुलं…
माजी जि. प. अजय कंकडलावार यांची निवेदनाद्वारे मागणी गडचिरोली : जिल्ह्याची जिल्हा परिषद आरक्षण सोडत 28 जुलै 2022 रोजी जिल्हा नियोजन सभागृह गडचिरोली येथे काढण्यात आले. परंतु जिल्हाधिकारी जाणीवपूर्वक नियमबाह्य…
पुणे ; इंदापूर तालुक्यातील काटी येथे एकाच चिमुकलीला ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सकाळी वडील आणि आपल्या लहान भावासोबत शाळेला निघालेल्या एका १२ वर्षीय तृप्तीला खडी वाहून नेत…
सचिन बिद्री:उस्मानाबाद उमरगा पंचायत समितीतील १८ गणांच्या मतदारसंघाची आरक्षण सोडत (दि. २८)रोजी पंचायत समिती सभागृहात गुरूवारी उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार शिवाजी कदम…
कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला सचिन बिद्री: उस्मानाबाद उमरगा तालुक्यातील साखर कारखान्यातील कामगार कै.यादव बॅरिस्टर मुनी खलाशी यांचा २४ नोव्हेंबर २०२१ रोजी रेल्वेतून जळगावकडे प्रवास करत…
सचिन बिद्री:उस्मानाबाद दि.२४ रोजी उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना छावा क्रांतिवीर सेने तर्फे ओबीसी राजकीय आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे…
सचिन बिद्री:उस्मानाबाद उमरगा तालुक्यातील पळसगाव येथे बुधवारी दि २७ रोजी अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर उमरगा पोलिसांनी धाड टाकून जवळपास १ लाख १३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी चौघांविरुद्ध…
पुणे, : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे काम मोहिमस्तरावर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. पीएम किसान योजनेच्या आढाव्याबाबत दूरदृष्य…
उस्मानाबाद : २१ व्या शतकात आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग…
पुणे : मानव- वन्यजीव संघर्ष सोडवण्यासाठी तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृती करण्यासाठी वन विभाग व रेस्क्यू चॉरिटेबल ट्रस्ट बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ‘वन्यजीव जनजागृती कार्यशाळा’…