अहमदनगर : जमिनीच्या वादातुन एकाला जिवंत जाळले त्या व्यक्तीचा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे त्यांचे शव घेऊन आंदोलन
अहमदनगर – नगर औरंगाबाद महामार्गावरील अकबर नगर येथे आमिर मळा मध्ये जमिनीच्या वादातून बशीर पठाण यांना जिवंत जाळल्याची घटना नुकतीच समोर आली होती बशीर पठाण यांना जिल्हा रुग्णालयात उच्चारासाठी दाखल…