जिल्हा मध्यवर्ती बँकेने केली शेतकऱ्याला आर्थिक मदत
मूल प्रतिनिधी ( सतीश आकुलवार ) चंद्रपुर : शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ऐन शेतीच्या हंगामात वाघाने हल्ला करून बैल…
News
मूल प्रतिनिधी ( सतीश आकुलवार ) चंद्रपुर : शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ऐन शेतीच्या हंगामात वाघाने हल्ला करून बैल…
लातूर : लातूरकर नेहमीच चांगल्या माणसाचे व चांगल्या कामाचे कौतुक करतात. त्यामुळे लातूर जिल्ह्यात काम करताना अधिकारी व कर्मचार्यांना उत्साह येतो. यातून त्यांच्या हातून समाजाचे हित साधले जाते. एखाद्या अधिकार्याची…
उस्मानाबाद-सचिन बिद्री उस्मानाबाद- *नरेंद्र दाभोळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करताना फेसबुक वरती शेअर केलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये नरेंद्र दाभोळकर यांच्या जागी थेट राजीव गांधी यांचा फोटो वापरला…काही वेळानंतर सदर पोस्ट…
अहमदनगर : पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीत जखमी झालेल्या आरोपी सादिक बिराजदार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी सादिकच्याविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे कर्मचारी शेख…
भरत गवारी (जव्हार प्रतिनिधी) खडखड पाणीपुरवठा योजनेमुळे जव्हारच्या रस्त्यांवर मातीचे ढिग ठेकेदाराची मनमानी.नगरपरिषदेचे दुर्लक्ष,नागरिकांना मनस्ताप पालघर : जव्हार नगर पालिकेकडून खडखड नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून सदर कामाचा ठेका…
(सतीश आकुलवार)गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न भारताचे माजी पंतप्रधान श्रध्येय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.…
नागभीड : (सतीश आकुलवार) लग्न होऊन नवऱ्याशी मतभेद झाल्यावर पत्नीने थेट माहेर गाठलं, मात्र माहेरी तिचे संबंध दुसऱ्या युवकाशी जुळले, परंतु दुसऱ्या युवकासोबत सुद्धा भांडण झाले याचा राग मनात घेत…
21 अधिकारी व अंमलदार यांना मिळाले राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व 01 अधिकारी यांना मिळाले गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक. पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस…
पालघर : (चिंचणी) – १९४२ साली भारताचा स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिासात आपल्या डहाणू तालुक्यातील चिंचणी गावाचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे. या आंदोलनात चिंचणी गावाच्या अनेक शुरविरांनी आपल्या प्राणांची आहुती…
पालघरविधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. श्रीनिवास वनगा यांनी पालघर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वरील महामानवांचे व स्वात्रंत्रासाठी बलीदान देणाऱ्या हुतात्म्यांचे पुतळे स्थापन करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार,पालघरचे…