Month: November 2023

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी नागरिकांच्या घेतल्या भेटी, सर्वांना दीपावलीच्या दिल्या शुभेच्छा

लातूर प्रतिनिधी 12 नोव्हेंबर राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या…

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी नागरिकांच्या घेतल्या भेटी, सर्वांना दीपावलीच्या दिल्या शुभेच्छा

लातूर प्रतिनिधीराज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना…

सोनू खतीब यांची तेलंगणा विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून नियुक्ती . :

उमरखेड प्रति : तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाचा चेहरा म्हणून परिचित असलेले व दिवंगत खासदार राजीव सातव यांचे निकटचे कार्यकर्ते असलेले युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ सोनू खतीब यांची तेलंगणा राज्य निर्मल…

कर्तव्य बजावून घरी निघालेल्या पोलिसाचा दुचाकी अपघातात मृत्यू

वाळुज/ छत्रपती संभाजीनगर ड्यूटी संपल्यानंतर घरी जात असतांना टेम्पो दुचाकीचा अपघात होऊन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदार स्वप्नील महेंद्र औचारमल ( वय२५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि…

निवृत्त सैनिकाची गावकऱ्यांनी काढली जल्लोषात मिरवणूक…

देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता अहोरात्र देशाची २१ वर्षे रक्षण करुन भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त होऊन घरी परतले सैनिक दिलीप यशवंत चौधरी यांची वणी येथील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव…

सिडको वाळूज महानगरातील समस्या सोडवण्यासाठी साकडे…मुख्य प्रशासकांना त्रस्त नागरिकांचे निवेदन

वाळुज/ छत्रपती संभाजी नगर सिडको वाळूज महानगरातील समस्यांकडे प्रशासन कानाडोळा करते आहे. त्रस्त नागरिकांनी सिडकोच्या मुख्य प्रशासक यांची गुरुवारी भेट घेत त्यांना विविध सुविधा पुरविण्यासाठी साकडे घातले. सिडको वाळूज महानगरात…

धाराशिवमध्ये जाळपोळ आणि त्यानंतरच्या संचारबंदीच्या घटनेला जबाबदार कोण?

सत्तेतल्या निकटवर्तीयांची मराठा आरक्षण आंदोलनातील लुडबुड थांबवावी. मनोज जरांगे-पाटील हे अन्न-पाण्याचा त्याग करुन मराठा आरक्षणासाठी निकराचा लढा देत आहेत. तेच या लढ्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणेच या लढाईची दिशा ठरणार…