Month: November 2025

⭕️अ.नगर-लालफिती लावून वकीलांचे कामकाज..

अ. नगर:- अहिल्यानगर येथील कौटुंबिक न्यायालय येथे आज वकील संरक्षण कायदा लागू व्हावा म्हणून सर्व वकील बंधू भगिनींनी लालफिती लावून न्यायालयीन कामकाजास सुरुवात केली. वकील संरक्षण कायदा लागू व्हावा म्हणून…

धाराशिव नगरपरिषद निवडणूकीत ‘जनतेचा नगरसेवक’ सय्यद नादेरुल्लाह हुसैनी प्रभाग १७ मधून पुन्हा रिंगणात..!

प्रतिनिधी : आयुब शेख | धाराशिव धाराशिव: धाराशिव शहरातील राजकारण पुन्हा एकदा कामावर आणि निस्वार्थ समाजसेवेवर आधारित व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत आले आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रांत अविरत कार्य करणारे सय्यद…

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी पास विक्रीत भ्रष्टाचाराचा आरोप!

🔥 PRO आणि SISPL सुरक्षा रक्षकांवर भाविकांची फसवणूक — कारवाईची मागणी! अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आक्रमक भूमिकेत! ✍️ प्रतिनिधी : आयुब शेख | तुळजापूर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात…

नांदगाव जिल्हा परिषद निवडणूक २०२५

“संघर्षातून उभा राहिलेला जनतेचा खरा प्रतिनिधी!” “जनतेच्या हक्कासाठी लढणारा निडर आवाज — सोमनाथ गुड्डे जयत सज्ज!” ✍️ प्रतिनिधी : आयुब शेख तुळजापूर तालुक्यातील नांदगाव गटातून जिल्हा परिषद सदस्यपदासाठी सोमनाथ गुड्डे…

देवेंद्र फडणवीस व महायुतीचे सरकार सदैव बळीराजा शेतकऱ्यांसोबत – आ.डॉ. आशिषराव देशमुख

NAGPUR | देवेंद्र फडणवीस सरकारने आताच कर्जमाफीची तारीख जाहीर केली आहे, त्याकरिता उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यावर सावनेर-कळमेश्वर विधान क्षेत्राचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी प्रतिक्रियेत म्हटले की, मुख्यमंत्री…

उमरग्याचा थायलंडमध्ये गौरव!

ऍड. शीतल चव्हाण यांना कास्य पदक तर कन्या स्वरा चव्हाण हिला रौप्य पदक.! (सचिन बिद्री:धाराशिव) थायलंडच्या चोनबुरी शहरातील बुराफा विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या 15 व्या कल्चरल ऑलिंपियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स…

विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू; गंगापूर तालुक्यातील वाहेगावात हळहळ..!

गंगापूर प्रतिनिधी: अमोल पारखे गंगापूर: गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरल्याने एका होतकरू तरुण शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बाबासाहेब बंडु मनाळ (वय…

ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; थकीत बिलांशिवाय कारखाने चालू देणार नाही, संतप्त शेतकऱ्यांचा इशारा..!

धाराशिव: गेल्या हंगामातील ऊसाची बिले थकवल्यामुळे साखर कारखानदार आणि निष्क्रिय सरकारविरोधात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. आपल्या कष्टाचे पैसे अडवून ठेवल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आज नळदुर्ग येथे गोकुळ…