समाज कल्याणाची संकल्पना दूर करण्याचे केंद्राचे धोरणपी. बी. अंभोरे यांचे प्रतिपादन
औरंगाबाद भारतरत्न तथा संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून समाजकल्याणाची (सोशल वेलफेअर) ची संकल्पना जनतेच्या मनात रुजवली. तसेच, ही संकल्पना कटाक्षाने राबवावी, ही अपेक्षा बाबासाहेबांनी सत्ताधाऱ्यांकडून बाळगली.…
