मृतक मुलीच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपये मदत द्या व हायवे कंपनीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा
सोनू खातीबउमरखेड प्रतिनिधी गेल्या पाच वर्षापासून तुळजापूर बोरी महामार्गाचे काम सद्भाव कंपनीच्या बोगस कारभारामुळे रखडले आहे .त्यामुळे या रस्त्यावर अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यातच दिनांक 24 ऑगस्ट…
