शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजपाने केले :नाना पटोले यांची भाजपावर टीका .
उमरखेड : संपूर्ण महाराष्ट्र आज अडचणीत आहे महाराष्ट्राला लुटून सर्व उद्योग धंदे गुजरातला नेले असून खताचे भाव डिझेलचे भाव, बियाण्याचे भाव वाढवले परंतु शेतमालाचा हमीभाव वाढवला नाही शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे…
