उस्मानाबाद : अन् अखेर दिव्यांग ‘गायत्री’ बनली स्वावलंबी..!
जन्मतः आपल्या दोन्ही हाताचे पंजे नसलेल्या गायत्रीला राज्यमंत्री बच्चू भाऊनी केले असं काही की… (सचिन बिद्री दि 22 जुलै 2021) गोरगरीब आणि दिव्यांगांसाठी मदतीचा हात पुढे करीत त्यांच्यासाठी झटणाऱ्या राज्यमंत्री…