साखरपुड्याहून निघालेल्या कारवर हल्ला, वधूला तिघांनी पळवून नेलं….
SAMBHAJINAGAR | साखरपुडा उरकून निघालेल्या गाडीवर घाटामध्ये कोयता आणि तलवारींनी हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला असून वधूला कारने पळवून नेल्याचा…
