‘पात्र’ फळबाग शेतकरी उपाशी… अन फळबागच नसलेले मात्र तुपाशी..?
मंगरूळपीर प्रतिनिधी | दि: २४ मार्च २०२६ वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) फळबाग लागवडीचा सावळागोंधळ थांबण्याचे नाव घेईना. गोगरी, चोरद आणि येडशी यांसारख्या गावांतील पात्र शेतकरी…
