Category: धाराशिव

शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेतदयानंद विधी महाविद्यालय, लातूरचा संघ प्रथम

(सचिन बिद्री):उमरगा (ता. ०२) : कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाची शिकण्याची पद्धत बदलत असून वैयक्तिक गरजांनुसार तिचा उपयोग शक्य होत आहे. त्यामुळे शिक्षण अधिक सुलभ, वेगवान व सर्वसमावेशक बनत असले तरी मानवी…

श्री. खंडोबा यात्रा महोत्सव निमित्त नळदुर्गमध्ये कडक वाहतूक नियोजन२ ते ४ जानेवारीदरम्यान जड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

प्रतिनिधी आयुब शेख नळदुर्ग तालुक्यातील मैलापूर येथे होणाऱ्या श्री. खंडोबा यात्रा महोत्सव २०२६ निमित्त दिनांक २ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत लाखो भाविक नळदुर्ग परिसरात दाखल होण्याची शक्यता…

नववर्षापूर्वीच पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; धाराशिव जिल्ह्यामध्ये अवैध गावठी कट्ट्यावर धडक कारवाई, आरोपी गजाआड..!

धाराशिव, (दिनांक 30 डिसेंबर) धाराशिव: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धाराशिव पोलिसांनी थेट आक्रमक पवित्रा घेतला असून, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा वचक स्पष्टपणे दिसून येत आहे. स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव…

ग्रामीण पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी अमोल पाटील यांना महात्मा फुले पुरस्कार

महात्मा फुले ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार अमोल पाटील यांना प्रदान सचिन बिद्री :धाराशिव उमरगा तालुक्यातील स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना देण्यात येणारा महात्मा फुले…

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल २०२६ साठी कवी के.पी. बिराजदार यांची निवड.

(सचिन बिद्री:धाराशिव) फुलेविचार, सामाजिक परिवर्तन आणि संविधानिक मूल्यांचा जागर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल २०२६ या काव्य महोत्सवात कविता सादर करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील तुरोरी येथील कवी के.पी. बिराजदार यांची दुसऱ्यांदा निवड…

धाराशिव मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या सचिवपदी येडशीचे श्री सुधीर देशमुख

महाराष्ट्रभर लौकिक असलेल्या धाराशिव येथील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या सन २०२६ च्या शिवजन्मोत्सवाच्या सचिवपदी सुधीर मोहनराव देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शहरातील हॉटेल रोमा पॅलेस हॉल येथे दि. १३…

“शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचारच प्रगतीचा मूलमंत्र..” – प्रा. सुरेश बिराजदार.

धाराशीव, (दि. १२ डिसेंबर) उमरगा, धाराशीव: गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी युवकांसह महिलांच्या सक्रिय योगदानाची नितांत आवश्यकता आहे. गावात विकासाभिमुख, विवेकी, सकारात्मक दृष्टिकोन असणारे नेतृत्व असल्यास निश्चित चांगला बदल आणि विकास…

सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांना ११३ व्या जयंतीनिमित्त उमरग्यात अभिवादन..!

धाराशिव, (दि. १२ डिसेंबर): उमरगा, धाराशिव: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले. उमरगा शहरातील…

मातंग समाजाच्या न्याय हक्कांसाठी ‘मुंबई ते नागपूर’ महापदयात्रा; आमदार राणा जगतिसिंह पाटील यांचे पाठबळ..!

धाराशिव प्रतिनिधी: मातंग समाजाच्या विविध न्याय्य आणि प्रलंबित मागण्यांसाठी ‘लहुजी शक्ती सेने’चे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते नागपूर अशी ऐतिहासिक महापदयात्रा सुरू आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी…

आ. कैलास पाटलांची विधानसभेत ‘दमदार’ मागणी: धाराशिवच्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेची SIT चौकशी करा..!

धाराशिव, प्रतिनिधी: धाराशिव: शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आणि विकासाची दोन वर्षे रेंगाळलेली निविदा प्रक्रिया, यावर शिवसेना (उबाठा) आमदार कैलास घाडगे पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानसभेत जोरदार आवाज उठवला.…