जामखेड तालुक्यात तिव्र पाणी टंचाई राजकीय मंडळी निवडणुकीत व्यस्त तर जनता पाण्याने त्रस्त ग्रामीण भागात तिव्र पाणी टंचाईला अधिग्रहीत कुपनलीकेचा हातभार शासन लक्ष देऊन टॅकर केव्हा चालु करणार सर्व सामान्याचा सवाल
जामखेड प्रतिनिधी नंदु परदेशीदि 30 मार्च जामखेड तालुक्यात बहुतांश भागात तिव्र पाणी टंचाई झाली असून पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असुन शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला असून…
