अहमदनगर : सावित्रीबाईंच्या योगदानामुळे स्त्रीयांना शिक्षणाबरोबरच सन्मान प्राप्त झाला-विक्रम राठोड
अहमदनगर : स्त्रीयांना शिक्षण देण्याचे कार्य त्या काळात सुरु झाल्याने आज स्त्रीयांना शिक्षणाबरोबरच सन्मान प्राप्त झाला आहे. हा सन्मान फुले दामप्त्यांमुळे मिळाला. सावित्रीबाईंचे कार्य समाजपयोगी आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक…
