उस्मानाबाद जिल्ह्यातील खरीप २०२१ मधील पिक विम्याच्या उर्वरित रुपये ३७५ कोटींसाठी जनहित याचिका दाखल !
आमदार राणाजगजितसिंह पाटील उस्मानाबाद जिल्ह्यातील खरीप २०२१ मध्ये सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी आजवर शेतकऱ्यांना ३७५ कोटी रुपये प्राप्त झाले असून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या टक्केवारी प्रमाणे आणखीन एवढीच रक्कम अनुज्ञेय असून…
