Category: महाराष्ट्र

एकमेकांविषयीच्या गैरसमजुती दूर केल्याशिवाय राष्ट्रीय एकात्मता अशक्य

उमरखेड –“बाह्य अवडंबर माजविण्यापेक्षा एकमेकांचे विचार व साहित्याची देवाण घेवाण झाली पाहिजे. त्यामुळे एकमेकांविषयीच्या गैरसमजुती दूर होऊन ख-या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित होऊ शकते,” असे प्रतिपादन वरिष्ठ पत्रकार माननीय नौशाद…

पोलीस स्टेशन मंगरूळपीर अधिकारी व कर्मचीर यांची कार्यवाही पकडला ४५३२८ रू.चा गुटखा केला जप्त.

वाशिम :- दि. १९/०५/२०२३ रोजी गुप्त माहीतीचे आधारे पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथील अधिकारीसपोनि / शिवचरण डोंगरे पोहवा / ८६७ अमोल मुंदे, पोकॉ/ २९१ जितेंद्र ठाकरे, पोकॉ/१३७४ मोहम्मद परसुवाले असे पेट्रोलींग…

लोणी येथे हुंडाप्रकरणातून तरुणीची आत्महत्या

अहमदनगर : अफसाना शौकत तांबोळी (मुलीची आई) वय 48 रा. साकुर ता. संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीनुसार अफसाना शौकत तांबोळी व शौकत सुलेमान तांबोळी, मुलगा सरफराज शौकत तांबोळी असे कुटुंब…

कोतवाली पोलिसांनी दीड लाखाचे मोबाईल शोधून केले मुळ मालकांना परत

क्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे मानले विशेष आभार हमदनगर प्रतिनिधी(दि.१६ मे) :- कोतवाली पोलिसांनी हरवलेले तसेच चोरीला गेलेले महागडे मोबाईल मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. कोतवाली पोलिसांनी २ महिने विशेष मोहीम राबवून…

नगर पंचायतच्या मुद्यावरून खापरखेड्यात राजकारण तापले नगर पंचायतीला आमदार सुनील केदारांचा विरोध

पत्रपरिषदेत रिपाई नेते पृथ्वीराज बोरकर यांचा आरोप अलीकडे खापरखेडा परिसरात नगर पंचायतच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे आमदार सुनील केदार यांनी दलित कार्ड खेळून पाच वर्षे सरपंच आपला कार्यकाळ पूर्ण…

शिवसेना तालुका प्रमुखांच्या वाढदिवसाला सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल….!!!!

दिपक चांभारे पाटील यांच्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव.! मलकापूर : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्या झालेल्या वाढदिवसाला सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळाली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सहकार,…

तलमोड टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकार्यांना निवेदन

तीन महिन्यापासून पगारी नाही,कुटुंबावर पासमारीची वेळ (सचिन बिद्री:उमरगा)उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दि 12 रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तलमोड येथील एस टी पि एल कंपनीच्या टोल…

माध्यम प्रतिनीधी समस्या शासनाने तात्काळ सोडवाव्या

बाभूळगाव पत्रकार संघटनेचे तहसिलदारांना निवेदन बाभूळगाव : समाजाचा आरसा संबोधणाऱ्या माध्यमाला लोकशाहीचा चौथास्तंभ मानल्या जातो . मात्र या माध्यमात काम करणाऱ्या प्रतिनीधी व कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते .…

NASHIK | 16 आमदारांचा विषय अजूनही प्रलंबित आहे, 16 मध्ये एकनाथ शिंदे देखील आहे – नरहरी झिरवाळ

सोळा आमदारांचा विषय अजूनही प्रलंबित आहे मी पुन्हा तेच म्हणतो, 16 मध्ये एकनाथ शिंदे देखील आहेत्यामुळे सरकार अजून तरी टांगणीवर आहे गोगावले चुकीचे आहेत, असं कोर्ट म्हणत आहेत्यामुळे यावर देखील…

गावच्या विकासासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज –प्रा.सुरेश बिराजदार

बलसुर येथे एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी उपक्रमांतर्गत बैठक (सचिन बिद्री उमरगा) उस्मानाबाद : तालुक्यातील बलसुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना .जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार एक तास राष्ट्रवादीसाठी…