सेनगाव तालुका तेलंगणा राज्यात समाविष्ट करावा,स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्री यांना निवेदन देत मागणी.
हिंगोली : जिल्ह्याभरात यावर्षी खरीप हंगामात पाऊसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन, उडीद, मुग, हळद या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शासनाकडुन नुकसान भरपाई मिळाली तर दुसरीकडे मात्र येथील शेतकऱ्यांना पिकवीमा…
