गाव,वस्ती वाड्यावरील जि प शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा-मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रत्येक मुलामुलींना शिक्षण भेटणे हे त्यांचे मूलभूत हक्क उस्मानाबाद : राज्यभरातील तांडा,वस्ती,वाडीवरील(20च्या आतील विद्यार्थी संख्या)कमी पट संख्या असलेल्या जि प शाळा बंद करण्याचा राज्य शासनाने घेतालेला निर्णय तात्काळ रद्द करावा…
