गडचिरोली : – आष्टी परिसरातील मारकंडा( कं ) येथील वीज पुरवठा वारंवार खंडित
आष्टी परिसरात आठवडाभरापासून दिवसा व सायंकाळच्या सुमारास वादळवारा सुटत आहे. वादळ-वारा सुटल्यानंतर लगेच वीज पुरवठा खंडित केला जाताे काय? मात्र केवळ मारकंडा कं व अन्य गावांकडे जाणारी वीज खंडित केली…
