पुरप्रवण गावांचा सूक्ष्म आराखडा तयार करा – जिल्हाधिकारी
• संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी करा• पुरेसा धान्य व औषध साठा ठेवा• सर्व विभागांनी समन्वय ठेवावा• एसओपी अद्ययावत करा• नियंत्रण कक्ष स्थापन करा गोंदिया:- पावसाळा सुरू होण्यास खूप कमी कालावधी…
News
• संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी करा• पुरेसा धान्य व औषध साठा ठेवा• सर्व विभागांनी समन्वय ठेवावा• एसओपी अद्ययावत करा• नियंत्रण कक्ष स्थापन करा गोंदिया:- पावसाळा सुरू होण्यास खूप कमी कालावधी…
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील इंदारम येतील बिचु रामा गेडाम यांचे चिरंजीव शैलेश व लसमा किष्टा सिडाम यांची तृतीय कन्या विजया व बिचु रामा गेडाम यांचे तृतीय चिरंजीव विलास व शंकर…
उस्मानाबाद : येडशी येथे रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर जामा मस्जिदचे मौलाना अमजद पटेल यांच्या समवेत मुस्लिम बांधवानी ईदची नमाज पठन करुण अल्लाकडे प्रार्थना केली. दुआ संपल्यानतर मुस्लिम बाधवानी एकमेकाची…
(सचिन बिद्री:उमरगा) उस्मानाबाद : उमरगा येथे ईदगाह मैदानावर नमाज पडण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि .३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत…
उस्मानाबाद : (सचिन बिद्री, मुरूम-उमरगा) : अक्षय तृतीय या शुभ मुहूर्तावर संपूर्ण देशभर जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. लोकशाहीचे आद्यजनक महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील थोर…
वाशिम : दि.०३ मे २०२२ रोजी मंगरुळपीर शहर व ग्रामीण भागात मुस्लीम बांधवाचे वतीने ईदगाह व मस्जीद मध्ये नमाज पठन करुन रमजान ईद उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी ऊपविभागीय पोलिस अधिकारी…
हिंगोली : शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात दि. 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी…
गोंदीया जिल्ह्याच्या देवरी शहरांतील प्रभाग क्रमांक 12 मध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या सतत भेडसावत असल्याचे चित्र आहे. शहरातील नगरंचायत यंत्रणांकडून प्रभाग क्रमांक 12 तील रहिवाशांना रोजच्या वापरासाठी पुरेशा प्रमाणात पाणी…
काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांचा काॅग्रेसला सोड चिठ्ठी हिंगोली : काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यानी 2007 मध्ये शिवसेनेला सोठचिठ्ठी देत काॅग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता काॅग्रेस सोबत निष्ठावान कार्यकर्ता म्हणून…
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन साजरा….. गोंदिया : महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याचं समर्पण करुन समाजसुधारणा घडवून आणल्या. त्यांनी…