Category: महाराष्ट्र

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी पास विक्रीत भ्रष्टाचाराचा आरोप!

🔥 PRO आणि SISPL सुरक्षा रक्षकांवर भाविकांची फसवणूक — कारवाईची मागणी! अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आक्रमक भूमिकेत! ✍️ प्रतिनिधी : आयुब शेख | तुळजापूर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात…

नांदगाव जिल्हा परिषद निवडणूक २०२५

“संघर्षातून उभा राहिलेला जनतेचा खरा प्रतिनिधी!” “जनतेच्या हक्कासाठी लढणारा निडर आवाज — सोमनाथ गुड्डे जयत सज्ज!” ✍️ प्रतिनिधी : आयुब शेख तुळजापूर तालुक्यातील नांदगाव गटातून जिल्हा परिषद सदस्यपदासाठी सोमनाथ गुड्डे…

देवेंद्र फडणवीस व महायुतीचे सरकार सदैव बळीराजा शेतकऱ्यांसोबत – आ.डॉ. आशिषराव देशमुख

NAGPUR | देवेंद्र फडणवीस सरकारने आताच कर्जमाफीची तारीख जाहीर केली आहे, त्याकरिता उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यावर सावनेर-कळमेश्वर विधान क्षेत्राचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी प्रतिक्रियेत म्हटले की, मुख्यमंत्री…

उमरग्याचा थायलंडमध्ये गौरव!

ऍड. शीतल चव्हाण यांना कास्य पदक तर कन्या स्वरा चव्हाण हिला रौप्य पदक.! (सचिन बिद्री:धाराशिव) थायलंडच्या चोनबुरी शहरातील बुराफा विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या 15 व्या कल्चरल ऑलिंपियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स…

विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू; गंगापूर तालुक्यातील वाहेगावात हळहळ..!

गंगापूर प्रतिनिधी: अमोल पारखे गंगापूर: गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरल्याने एका होतकरू तरुण शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बाबासाहेब बंडु मनाळ (वय…

ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; थकीत बिलांशिवाय कारखाने चालू देणार नाही, संतप्त शेतकऱ्यांचा इशारा..!

धाराशिव: गेल्या हंगामातील ऊसाची बिले थकवल्यामुळे साखर कारखानदार आणि निष्क्रिय सरकारविरोधात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. आपल्या कष्टाचे पैसे अडवून ठेवल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आज नळदुर्ग येथे गोकुळ…

विकासाची नवी दिशा, जनतेचा नवा विश्वास..! कळमेश्वर आणि मोहपा येथे आमदार डॉ. आशिषराव देशमुखांच्या हस्ते ₹५.६५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन..!

(प्रतिनिधी मंगेश उराडे, नागपूर) कळमेश्वर, दि. ३० ऑक्टोबर २०२५ – कळमेश्वर आणि मोहपा नगरपरिषद क्षेत्रातील रहिवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! आज, आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या शुभहस्ते या दोन्ही…

वाहेगावच्या श्री. आबासाहेब बालचंद मनाळ यांची राज्यसेवा परीक्षेतून राजपत्रित अधिकारीपदी निवड….

CHH. SAMBHAJINAGAR | गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील रहिवासी श्री. आबासाहेब बालचंद मनाळ यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) आयोजित राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राजपत्रित अधिकारीपदी निवड…

ऊस दराचा लढा पेटला — धाराशिव जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक, सरकारला अल्टिमेटम..!”

धाराशीव प्रतिनिधी (आयुब शेख ) धाराशीव: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. संघटनेचे नेते सुरेश बवटे आणि सलीम…

“आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस ‘विकासाच्या मुद्द्यावर’ लढणार..!” – प्रा. सुरेश बिराजदार.

उमरगा (सचिन बिद्री, धाराशिव): येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश…