धाराशिव तालुक्यातील येडशी येथीलजनता विद्यालयातील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त बॉर्डरवरील सैनिकांना पाठविल्या राख्या
जनता विद्यालय येडशी ,या शाळेतील पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनींनी, सैनिकांसाठी राख्या तयार केल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची ,प्रार्थना करतात .तीच भावना आपण सैनिकांना…
