अहमदनगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणा-या शेतक-यांनी 31 ऑगस्ट पुर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी– जिल्हाधिकारी
अहमदनगर, * –जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणा-या पात्र शेतक-यांना 31 ऑगस्ट पूर्वी e-KYC प्रक्रिया पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात…
