वृक्षारोपण ही काळाची गरज, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे : सभापती शरद कार्ले
वृक्षारोपण ही काळाची गरज बनली असून त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकते. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो या बरोबर ती आपल्याला अन्नही पुरवतात अशीच अन्न पुरविण्याऱ्या आंबा, चिंच, नारळ या झाडांची लागवड…
