शासनाच्या प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे गायरान धारक शेतकरी पीक विमा योजनेपासुन वंचित
औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्याच्या शेवटचे टोक आणि अती दुर्गम आदिवासी बहुल भाग म्हनुण ओळख असलेल्या अजिंठा डोंगर द-यांमधे बसलेल्या सोयगाव तालुक्यामधे अगोदरच सोयाबीन ,कपाशी पीकांवरती रोग पडलेले आहे त्यात शेक-यांनी दोबारा…
