“डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेतून चळवळींना बळकट केले..” – प्रो. डॉ. विजय पाटील.
जाफराबाद प्रतिनिधी | दिनांक: ८ एप्रिल २०२६ जालना: “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या वेदना आणि विद्रोह जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी एका प्रभावी साधनाची गरज ओळखून पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या लेखणीने…
